अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोरेगाव बुद्रुक परिसरात रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे तेजराव पाटील
Related News
19
Aug
Royal Enfield Classic 350 Gorkha Edition : रॉयल एनफील्डची दमदार बाईक नव्या लूकमध्ये लॉन्च; किंमत फक्त…
Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launch : रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय दुचाकी बाजारपेठेत रॉयल एनफील्डच्या बाईक्सची ल...
19
Aug
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर! पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाहनचालकांची दमछाक
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म...
19
Aug
CM Vijay : ‘योग्य वेळी भ्रष्टाचाराची फाईल उघडीन’; मुख्यमंत्री विजय यांचा डीएमकेला थेट इशारा
CM Vijay : ‘योग्य वेळी भ्रष्टाचाराची फाईल उघडीन’; मुख्यमंत्री विजय यांचा डीएमकेला थेट इशारा
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून...
19
Aug
तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला दणका; थेट परवाना निलंबित, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला मोठा दणका; थेट परवाना निलंबित, काय घडलं?
राज्यातील अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता आणि अन्न भेसळीविरोधात
19
Aug
Shivsena Supreme Court Hearing : ‘राजकीय पक्ष वेगळा, विधीमंडळ पक्ष वेगळा’; सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटाची कोंडी?
Shivsena Supreme Court Hearing : राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्षात फरक काय? सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाची कोंडी होणार?
शिवसेना पक्ष ...
19
Aug
Mumbai Mayor Ritu Tawde : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च! रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावरून वाद; रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं तेही सांगितलं
मुंबईच्या महापौर रितू...
19
Aug
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा भूकंप? दोन डझनहून अधिक मंत्र्यांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी
Modi Cabinet Reshuffle : केंद्रात मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली; शिंदेंनाही कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
19
Aug
IND vs SL : भारताचा दणदणीत विजय! श्रीलंकेला 165 धावांनी धूळ चारत मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील...
19
Aug
आमदारांना कार, ड्रायव्हर, इंधनासाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजयांचा मोठा निर्णय!
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय ...
19
Aug
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJPवर जखमी आंदोलकांचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘साधा फोनही आला नाही’
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप; पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी तरुणाने व्यक्त केली नाराजी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्या...
19
Aug
E20 पेट्रोलच्या वादात सरकारचा मोठा निर्णय? जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय मिळणार!
E20 पेट्रोलच्या चर्चेत मोठी अपडेट; जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची सरकारची तयारी?
देशभरात E20 पेट्रोलच्या वापरावरून चर्चा सुरू असतानाच जुन...
19
Aug
रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरचा पारा चढला! मैदानातील रिअॅक्शन पाहून चाहतेही म्हणाले- ‘चेहरा पाहण्यासारखा’
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत; चेहरा पाहण्यासारखा
IND vs SL Test: गॉलमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुर...
या शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाला आहे.
तर तीळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह
जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
तातडीने या नुकसानीचा सर्व्हे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jyoti-malhotra-chi-khari-okh-kya/

