अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.
गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्कारा करता नातेवाईकाची प्रचंड तारांबळ उडाली.
गावातील शेवटचा थांबा स्मशानभूमी सुद्धा दुर्दशेला पोहचलेली आहे.
या गावात पावसाळा आला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते.
डोळ्यावर पाणी, पायाखालून चिखल, आणि चितेसाठी ओलसर लाकडं, मृतदेहाची अखेरची यात्रा अपमानास्पद बनलेली आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरते, त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो,पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून
ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे मात्र आजवर कोणतीच हालचाल नाही.
त्याचबरोबर स्मशानभूमीत एकही व्यवस्थित शेड नाही.
जेव्हा कोणाच्या घरी दुःख कोसळतं, तेव्हा त्यांना आधार हवा असतो.
पण या गावात, मरणाच्या क्षणी सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतंय, ही गोष्ट फक्त दुःखद नाही तर अमानुष आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/balapur-talukyatil-4-grampanchayat-sarpanch-vadhi-sodhat/