अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्वत्र चिखलच चिखल असल्यामुळे तेथील नागरिकांना चिखलातून
वाट काढत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावे लागत आहेत. त्यांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने तेथील ग्रामस्थांना नरक यातना भोगत आहेत.
Related News
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फ...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्या...
Continue reading
दानापूर (वा)
वाण नदीच्या तीरावर वसलेल्या व तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पंढरपूर च्या यात्रे नंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थी ला
म्हणजेच सोमवारी राधाकृष्ण रासलीला लईत या...
Continue reading
अकोट
संतश्री वासुदेवजी महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकरावजी जायले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद
प्रमाणे जो उत्सव श्री संत भास्कर महाराज संस्थान भास्कर नग...
Continue reading
असे वृत्त प्रकाशित केले होते.
दैनिक अजिंक भारत वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत प्रशासन खळबळुन जागे झाले.
चिखलमय असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली. व रस्त्यावरील पथदिवे सुद्धा लावण्यात आले.
आडगाव खुर्द गट – ग्रामपंचायतने चिखलातील रस्त्यावर मुरूम टाकल्याने, चिखलातून मार्ग शोधण्याची ग्रामस्थांची कीटपीट बंद झाली आहे.
कातखेडा, पिंपळखुटा गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कातखेड,पिंपळखुटा गावामध्ये दलित वस्तीतील 25 ते 30 लक्ष रुपयांचे विकास कामे प्रस्तावित आहेत.
ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या विकास निधी मधून रस्त्यांचे कामे करावे, व ग्रामस्थांना होणारी अडचण दूर करावी.
अशी मागणी कातखेड पिंपळखुडा ग्रामस्थांच्या वतीने जोर धरू लागली आहे.
आम्ही गेल्या अनेक वर्षापासून रस्ते व लाईट संदर्भात ग्रामपंचायतला अनेक तक्रारी केल्या.
मात्र ग्रामपंचायतने कुठल्याच प्रकारची विकास कामे आमच्या कातखेड,पिंपळखुटा गावामध्ये केले नाहीत.
दरवर्षी पावसाळा लागला की आम्हाला चिखलातून मार्ग शोधत बाहेर पडावे लागते.
एवढी बिकट परिस्थिती आम्हा ग्रामस्थांची होती. मात्र 10 जुलै रोजी दैनिक अजिंक्य भारतने आमच्या गावाविषयी बातमी
लावल्याने लगेच ग्रामपंचायत च्या वतीने मुरूम टाकण्यास सुरुवात केली. व आमची तात्पुरती व्यवस्था केली.
आमच्या गावातील पक्के रस्ते व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे.
आम्ही सर्व ग्रामस्थ दैनिक अजिंक्य भारतचे शतशः आभार मानतो.
प्रदीप वानखडे,ग्रामस्थ कातखेड, पिंपळखुटा कातखेड, पिंपळखुटा या गावांमध्ये रस्त्यावर असलेल्या चिखलावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे.
सर्वत्र रोडवर मुरूम टाकून नागरिकांना येण्या – जाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आणि या रोडवरील पथदिवे सुद्धा लावण्यात आले आहेत.
या गावांमध्ये दलित वस्तीतील 25 ते 30 लक्ष रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झाल्यावर गावात पक्के रस्ते बांधण्यात येतील.
चरणसिंग डाबेराव,सचिव, गट- ग्रामपंचायत आडगाव खुर्द
Read Also : https://ajinkyabharat.com/shelubbazar-arogya-kendra-kshiyugan-tapasani-shibir-digital-x-radwar-ae-skepticism/