उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक
केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी
अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट
आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत
असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत
नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा
खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने
शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी
जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव
स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात
व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की
निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे
मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत.
आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर
फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/sonya-chandila-punha-jhalaali/