केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी
दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती
दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे
आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे
अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव
अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र
सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने
राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल
मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर
अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण
अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती
सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची
प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/