केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी
दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती
दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे
आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे
अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव
अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र
सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने
राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल
मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर
अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण
अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती
सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची
प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/