वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत
एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील
Related News
आयुर्वेदिक उपाय: कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होतात
आयुर्वेदिक पाय स्नान : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीर...
Continue reading
17 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात भर दिवसा अंधार? सूर्यग्रहणाबाबत नेमकं सत्य काय?
2026 मधील पहिले सूर्यग्रहण
खगोलीय दृष्टिकोनातून पाहिलं तर 2026 हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने महत्त्व...
Continue reading
‘द 50’ रिअॅलिटी शोमधील सर्वात मोठं गूढ: ‘द लायन’ आहे तरी कोण?
‘The Lion ’ कोण? ‘The 50 ’ रिअॅलिटी शोम...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: “अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा
कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो
Continue reading
माजी लिबियन हुकूमशहाचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी ठार झाल्याचा दावा
लिबियाच्या राजकारणात खळबळ, मृत्यूबाबत परस्परविरोधी माहिती
Continue reading
दिवसा होणार काळाकुट्ट अंधार! 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकता शिगेला, कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2026 हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत...
Continue reading
EPFO Pension Rules : 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या सविस्तर गणित
EPFO पेन्शनवर मोठा दिल...
Continue reading
Budget 2026 : आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार की नाही? अर्थसंकल्पातून काय मिळाले संकेत?
केंद्र सरक...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
घड्याळात ‘11.11’ वाजले की खऱ्या मनापासून इच्छा मागा, परंतु हे खरंच पूर्ण होते का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक छोटे-छोटे संकेत येतात जे आपल्याला अचंबित करतात. त्यापैकी एक लोकप...
Continue reading
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : तात्काळ दिलासा ते भविष्यातील योजनांचा धोरणात्मक सेतू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला
Continue reading
काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात
होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल
केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे,
‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.
सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते.
भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी
बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही रेल्वे दुर्घटना आणि
अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं,
हे लज्जास्पद आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये
चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची
घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व
जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट
पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
Read also: https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/