IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला हरवताच IIT बाबांनी मारली पलटी,
विराट कोहलीच्या शतकाचं क्रेडिट स्वत: खाताहेत.
बरं, एवढंच नाही तर आता नवी भविष्यवाणी केलीये,
भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही आणि पोहोचला तर जिंकणार नाही.
भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रिकेट फॅन्स IIT बाबांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करणार अशी खळबळजनक भविष्यवाणी त्यांनी केली होती.
अर्थात ही गोष्ट भारतीय फॅन्सला नक्कीच आवडणारी नव्हती. त्यामुळे भारत जिंकताच सोशल मीडियावर एकच चर्चा आहे
Related News
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
अन् ती म्हणजे IIT बाबा. अन् या क्षणी लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की जर कुठे हे बाबा
क्रिकेट फॅन्सच्या तावडीत सापडले तर लोकं तुडवल्याशिवाय राहणार नाहीत.
असो, पण या मॅचच्या पार्श्वभूमीवर IIT बाबांचा आता एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्वत:ची भविष्यवाणी फेल झाल्यावर ते क्रिकेट फॅन्सची माफी मागतील अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती.
पण तसं काहीच घडलं नाही. उलट त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जे ऐकून लोकं आणखी खवळून उठतील.
चला पाहूया भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर IIT बाबांनी दिलेली प्रतिक्रिया.
हा व्हिडीओ sunilkumarindiaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही तो तरुण पाहू शकता ज्याच्यासोबत लईव्ह स्ट्रीम करताना IIT बाबांनी
भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. त्या तरुणानं भारत
जिंकताच बाबांना फोन केला आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली.
तो म्हणाला, बाबा भारतानं मॅच जिंकल्यापासून लोकं मला फोन करून आणि कमेंट
सेक्शन शिव्यांची लाखोली वाहात आहेत. यावर तुमचं मत काय आहे?
यावर बाबा म्हणाले, मी या मॅचसाठी म्हणालो नव्हतो. खरं तर या वक्तव्यावर
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मला पकडून लोकांना काहीच मिळणार नाही.
कदाचित भारताचा जो विजय झालाय तो माझ्यामुळेच झालाय. तुम्हाला कसं माहिती हा विचार मी केला नव्हता.
बााबांच्या या प्रतिक्रियेवर तरुण म्हणाला, भारत जर फायनलमध्ये पोहोचला तर आपण आणखी एक लाईव्ह करू.
यावर बाबा म्हणाले, भारत फायनलमध्ये पोहोचेल असं वाटत नाही. भारत मला फायनल
मॅचमध्ये खेळताना दिसत नाहीये. मला तसे इंट्युशन येत आहेत. कदाचित
भारत जिंकेल सुद्धा मी फक्त माझे इंट्युशन लोकांना सांगितले.
IIT बाबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते म्हणाहेत,
“मी असंच काहीपण फेकत असतो. तुम्ही माझं बोलणं इतकं गांभिर्यानं का घेता?”
https://ajinkyabharat.com/budatyacha-pay-kholat-share-marketmadhyay-kahi-moth-ghadanar-nifty-kosanyachaya-umbarathyavar/