IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला हरवताच IIT बाबांनी मारली पलटी,
विराट कोहलीच्या शतकाचं क्रेडिट स्वत: खाताहेत.
बरं, एवढंच नाही तर आता नवी भविष्यवाणी केलीये,
भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही आणि पोहोचला तर जिंकणार नाही.
भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रिकेट फॅन्स IIT बाबांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करणार अशी खळबळजनक भविष्यवाणी त्यांनी केली होती.
अर्थात ही गोष्ट भारतीय फॅन्सला नक्कीच आवडणारी नव्हती. त्यामुळे भारत जिंकताच सोशल मीडियावर एकच चर्चा आहे
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
अन् ती म्हणजे IIT बाबा. अन् या क्षणी लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की जर कुठे हे बाबा
क्रिकेट फॅन्सच्या तावडीत सापडले तर लोकं तुडवल्याशिवाय राहणार नाहीत.
असो, पण या मॅचच्या पार्श्वभूमीवर IIT बाबांचा आता एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्वत:ची भविष्यवाणी फेल झाल्यावर ते क्रिकेट फॅन्सची माफी मागतील अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती.
पण तसं काहीच घडलं नाही. उलट त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जे ऐकून लोकं आणखी खवळून उठतील.
चला पाहूया भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर IIT बाबांनी दिलेली प्रतिक्रिया.
हा व्हिडीओ sunilkumarindiaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही तो तरुण पाहू शकता ज्याच्यासोबत लईव्ह स्ट्रीम करताना IIT बाबांनी
भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. त्या तरुणानं भारत
जिंकताच बाबांना फोन केला आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली.
तो म्हणाला, बाबा भारतानं मॅच जिंकल्यापासून लोकं मला फोन करून आणि कमेंट
सेक्शन शिव्यांची लाखोली वाहात आहेत. यावर तुमचं मत काय आहे?
यावर बाबा म्हणाले, मी या मॅचसाठी म्हणालो नव्हतो. खरं तर या वक्तव्यावर
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मला पकडून लोकांना काहीच मिळणार नाही.
कदाचित भारताचा जो विजय झालाय तो माझ्यामुळेच झालाय. तुम्हाला कसं माहिती हा विचार मी केला नव्हता.
बााबांच्या या प्रतिक्रियेवर तरुण म्हणाला, भारत जर फायनलमध्ये पोहोचला तर आपण आणखी एक लाईव्ह करू.
यावर बाबा म्हणाले, भारत फायनलमध्ये पोहोचेल असं वाटत नाही. भारत मला फायनल
मॅचमध्ये खेळताना दिसत नाहीये. मला तसे इंट्युशन येत आहेत. कदाचित
भारत जिंकेल सुद्धा मी फक्त माझे इंट्युशन लोकांना सांगितले.
IIT बाबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते म्हणाहेत,
“मी असंच काहीपण फेकत असतो. तुम्ही माझं बोलणं इतकं गांभिर्यानं का घेता?”
https://ajinkyabharat.com/budatyacha-pay-kholat-share-marketmadhyay-kahi-moth-ghadanar-nifty-kosanyachaya-umbarathyavar/