करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अजित
पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर सामाजिक
Related News
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली.
तेव्हापासून ते आत्तापर्यंत अंजली दमानिया यांनी मुंडेंना लक्ष केलं आहे, अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली
दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीवरुन धनजंय मुंडे आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न होताच मुंडेंनी टेंडर काढले असा आरोप दमानियांनी केला आहे,
यानंतर आता करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
त्याचबरोबर अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. करूणा शर्मा बोलताना म्हणाल्या मस्साजोग प्रकरणी
ज्याप्रकारे सुप्रिया सुळे यांनी लक्ष दिलं आहे. त्याच प्रकारे त्यांनी मला कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराड याने कलेक्टर समोर
आणि मंत्री धनंजय मुंडे समोर मारहाण केली, त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती केली आहे.
यासोबतच मुंडेंनी ज्या लोकांच्या जमिनी कब्जा केल्या आहेत, त्या सोडवून देण्यासाठी मदत करावी याबाबत चर्चा केली आहे.
अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही…
धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केला आहे. अंजली दमानिया सगळी प्रकरण हळूहळू बाहेर काढतील.
परंतु अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत आहे. लोकांच्या मतांचा गैरवापर करणं सध्या सरकारकडून सुरू आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर लोकांनी पंकजा मुंडे यांना नाकारलं,
परंतु तरी देखील आता त्या मंत्रिमंडळात आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केली. आता तो जेलमध्ये सडतोय.
आता धनंजय मुंडेंची देखील तीच अवस्था होणार आहे. यांनी आत्तापर्यंत 3 हजार वंजारी लोकांवर खोटे एफआयर यांनी केल्या आहेत,
असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही कारण ते ऐकत नाही.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/ladki-bahn-yojne-6-moth-change-tumche-%e2%82%b9-1500-closed-honar/