सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या अधिकारी यांनी लोकांचे पक्के घरे पाडली परंतु
मोबाईल टॉवर का पाडण्यात आले नाही? .. सामान्य जनतेचा प्रश्न.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील रस्त्यावरील
अतिक्रमण काढण्यासाठी गेल्यावर काही दिवसांपूर्वी सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्यात
आल्या होत्या परंतु मोबाईल टाॅवर सुद्धा रस्त्यात असल्यावरही मोबाईल टाॅवर काढण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावली नसल्याचे समजते.
रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये उल्लेख केला
परंतु संबंधित अकोट बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी पक्के घरे पाडली
परंतु रस्त्यावर असलेल्या मोबाईल टाॅवर सुद्धा काढण्यात यावा अशी मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे
.जेव्हा मोबाईल टाॅवर चे अतिक्रमण काढल्या नाही तर आम्हा गरीबांच्या झोपड्या कशाला पाडता अशी मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे.
तसेच अतिक्रमण काढायचे असेल तर पुर्णपणे पणे काढा दुजा भाव कशाला करता सर्व प्रथम मुंडगाव येथील
मोबाईल टाॅवर रस्त्यावरुन हटवा त्या नंतरच घरे पाडा असे सुद्धा येथील नागरिक बोलत आहेत.
तसेच अतिक्रमण काढायचे बाबतीत येथील काही नागरिकांनी संबंधित ठेकेदार व उपविभागीय
अधिकारी यांना आदेश मागीतला परंतु संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा आदेश दाखविला नाही व
अतिक्रमण बंद करुन काढता पाय घेतला तेव्हा अकोट सार्वजनिक बांधकाम उपविभाग चे उपविभागीय
अधिकारी हे मोबाईल टाॅवर चे अतिक्रमण काढतात किंवा नाही या कडे येथील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.
व आता संबंधित अधिकारी केव्हा अतिक्रमण काढतात या कडे संपुर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/vhalantine-de-chaya-divashi-kangana-ranautchaya-hotlcha-fantastic-opening-wage-thi-kitila/