अकोला: राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त
प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना
आक्रमक झाली असून, अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा
आरोप आंदोलकांनी केला. “लालपरीचे भाडे वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
हा निर्णय तातडीने मागे घेतला जावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांनी संताप व्यक्त करत एसटी बसच्या चाकांची हवा सोडली.
तसेच परिवहन मंत्री आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाडेवाढीच्या निर्णयाला “सामान्य जनतेवर अन्यायकारक” ठरवले.
“आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी एसटी सेवा ही जीवनवाहिनी आहे,
आणि या सेवेच्या भाड्यात वाढ करून सरकारने सामान्य लोकांच्या समस्या वाढवल्या आहेत,” असा आरोप आंदोलकांनी केला.
भाडेवाढीचा निर्णय तातडीने मागे घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर
आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
राज्य सरकारने या मागण्यांची गंभीर दखल घेत भाडेवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा,
अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/rudhi-tradition-phata-deet-vadilanchaya-bone-and-ash-sheetat-buried/