भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे.
एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.
भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे.
Related News
बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली होती; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाकडून जोरदार युक्ति...
Continue reading
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारत...
Continue reading
महागाईचा दणका! मुंबईकरांना मोठा झटका; CNG आणि PNGच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. मुंबई...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात होणार घमासान! स्पर्धकांची संभाव्य यादी चर्चेत; मेरी कोमपासून करण वाहीपर्यंत अनेक नावं
Bigg Boss 20 : छोट्या पडद्...
Continue reading
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
नवी कार खरेदी करायची? ऑगस्टमध्ये ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची जोरदार विक्री; ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्ट २०२६ मधील भारतीय ऑटोमोबाइ...
Continue reading
Iran-US War Update : लग्न सोहळा सुरू असलेल्या घरावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Iran-US War Update
Continue reading
Sugar Stock Limit: देशभरात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध; कोलकात्याला मात्र विशेष सूट, सरकारने का घेतला हा निर्णय?
सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी, कृ...
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
Gold Silver Rate Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी थेट 5 हजारांनी स्वस्त
Gold Silver Rate Today
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश
बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान
शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या
प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे
असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार
आसिफ नजरुल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील आहे. यावेळी त्यांनी शेख
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र लिहीले आहे.
जर भारताने शेख हसीना यांना प्रत्यार्पण केले नाही तर हा दोन्ही देशादरम्यान झालेल्या कराराचा भंग असेल असे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विषय नेऊ
एवढेच नाही तर जर भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली केले नाही तर बांगलादेशाच्या परराष्ट्र
मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन या मुद्द्याला मांडणार आहे.
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. सरकार शेख हसीना यांना मायदेशात परत
आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. जर आवश्यकता वाटली तर आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडू असेही आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtras-big-fraud-or-terrorist-organization-indicates-network-of-central-intelligence-agency-in-20-districts/