अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या
मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून,
त्यांचे आमरण उपोषण गेल्या ५१ दिवसांपासून सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा.
- सरसकट कर्जमाफी द्यावी.
- शेतमालासाठी योग्य हमीभाव निश्चित करावा:
- सोयाबीन: ₹6,000 प्रति क्विंटल
- हरभरा: ₹8,000 प्रति क्विंटल
- कापूस: ₹10,000 प्रति क्विंटल
- तूर: ₹12,000 प्रति क्विंटल
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात.
- पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने निश्चित करावा.
- प्रत्येक हंगामासाठी (रब्बी, खरीप) प्रति एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरून जीएसटी (GST) रद्द करावी.
शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि शेतकरी हिताच्या धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-makar-sankranti-the-women-of-mhatla/