मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो.
मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात माळी कुटुंबाने अनोखी परंपरा जोपासली आहे.
गेल्या शंभर वर्षांपासून माळी परिवार मकरसंक्रांतीच्या दिवशी गावातील मुलांना ऊस वाटण्याची परंपरा कायम ठेवत आहे.
Related News
अंबानींच्या गणेशोत्सवात पाहुण्यांसाठी खास मेजवानी; महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंतच्या पदार्थांनी वाढवली रंगत
उद्योगपती मुकेश अंबानी
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमं...
Continue reading
भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेची पाकिस्तानकडून कबुली; वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या का...
Continue reading
UPI व्यवहारांवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार? A टू Z जाणून घ्या
UPI MDR Decision : भारतात डिजिटल पेमें...
Continue reading
UPI च्या मोठ्या व्यवहारांवर चार्ज लागणार? पैसे पाठवताना शुल्क कसे टाळाल? जाणून घ्या संपूर्ण नियम
UPI : डिजिटल पेमेंटचा वापर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्...
Continue reading
Cigarette Price Hike : सिगारेट महागली; Classic Connect, Gold Flake Super Starच्या किमतीत वाढ, तुमच्या खिशाला किती बसणार झळ?
Cigarette Price H...
Continue reading
सोनं काढायला गेले अन् जीवच गेला… सोन्याची खाण कोसळून 60 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
सोन्याच्या शोधात खाणीत उतरलेल्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे....
Continue reading
भारताला ज्याची भीती तेच घडले? अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतासह चीनवरही टॅरिफचे संकट
भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव ...
Continue reading
Disha Salian मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आदित्य...
Continue reading
Kapil Sharma च्या शोच्या नव्या सीझनची तारीख जाहीर; 26 सप्टेंबरपासून पुन्हा रंगणार हास्याचा उत्सव
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा सीझन 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; जुनी स्टारकास...
Continue reading
‘Dhurandhar’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला; रणवीर सिंहच्या चित्रपटाचं केलं कौतुक
‘Dhurandhar’ पाहिलास का? शाहरुख खानने अखेर द...
Continue reading
ही परंपरा सितारामजी माळी-पाटील यांनी त्यांच्या मुलगा जगदेव यांच्या जन्माच्या आनंदात सुरू केली होती. त्यानंतर पिढ्यानपिढ्या
या परंपरेचे पालन करण्यात आले आहे. सध्या विठ्ठल माळी या परंपरेचे पालन करत असून, गावातील मुलांमध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला जातो.
गावकरी या अनोख्या परंपरेचे कौतुक करतात आणि यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
माळी परिवाराने सुरू केलेली ही परंपरा मकरसंक्रांतीच्या सणाला एक विशेष ओळख देत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-chinese-manja-in-akola-city-on-the-day-of-kaal-makar-sankranti/