दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून
अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते.
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट
जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची
कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे.
अजय आठवले वंचित बहुजन आघाडी सर्कल उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील
माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहन धारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे.
खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे. अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.
संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक भांडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला युवा उपजिल्हाप्रमुख
वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गिट्टी टाकण्यात आलेली आहे.
तसेच रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबड खाबड झाल्यामुळे चार चाकी.तीन चाकी. दोन चाकी वाहनांना
जणू काही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहीहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे.
कापूस जिनिंग आहे. दहीहंडा ग्रामस्थांची शेती सुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहीहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोईचे पडत
असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव शेतकऱ्यांचा शेतातील कापूस आणताना या रस्त्यावर कमालीची
कसरत करावी लागत आहे. वाहन पलटी होण्याचा भय जास्त प्रमाणात असते. रस्त्यावर खड्डे जास्त प्रमाणात असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also: https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/