देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण
धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची
वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
‘The 50’ मध्ये मोठा वाद: अरबाज पटेलने शिव ठाकरेला मारली थप्पड; शोमधून तात्काळ बाहेर
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट आणि वाढत चाललेले ...
Continue reading
संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू
नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या
धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या
वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला
प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले
असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत
आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना
करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ
व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक
विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा
पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के
खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात
अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय
होणार आहे. भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ
इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार
2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार
आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी
युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात
लक्षणीय घट होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/