“महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय.
उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे
अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिलं” असं
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
शरद पवार यांनी सांगितलं. ते कराड येथे बोलत होते. यावेळी
पत्रकारांनी शरद पवार यांना न्याय देवतेच्या मुर्तीमध्ये बदल
झालाय त्या बद्दल प्रश्न विचारला. न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी
हटवून तलवार ऐवजी संविधान हाती देण्यात आलय. त्यावर शरद
पवार म्हणाले की, “त्यांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या
देशात झाला नव्हता तो त्यांनी केला” मनोज जरांगे पाटील हे
विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल बोलत आहेत. लोकसभेला
त्यांचा मोठा फटका बसला. यावर शरद पवार म्हणाले की, ‘निर्णय
तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल’.
शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांच्याबद्दल मोठं विधान केलं. विधानसभेसाठी जागांचा निर्णय
जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी
आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत” कालच शरद पवार
यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं
म्हटलं होतं. “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत
मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” असं शरद
पवार म्हणाले. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत काही नेते दावा
करत आहेत. मविआत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर
करण्याचा आग्रह आहे, त्यावर शरद पवार बोलले की, “आमच्या
तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हा विषय संपला. विधानसभा
निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” हरियाणातील
पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नितीमध्ये काही बदल होणार
का? “हरियाणात त्यांचं सरकार आहे, ते कायम झालं. यापेक्षा
दुसरं काही नाही. हरियाणाच्या निकालाचा आम्ही अभ्यास
करतोय. जम्मू-काश्मीर सारख्या निवडणुकीवर जगाच लक्ष असतं.
त्या पार्श्वभूमीवर तो निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे”
असेही ते यावेळी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-first-list-will-be-announced-tomorrow/