मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची
बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात
वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास
आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन
डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र
सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत
अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या
हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या
हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा
राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल
हमीभाव असणार
2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950
रूपये क्विंटल हमीभाव असणार
3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980
रूपये क्विंटल हमीभाव असणार
4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार
650 रूपये क्विंटल हमीभाव असणार
5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार
700 रूपये क्विंटल हमीभाव असणार
6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार
940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/knowing-mahadev-the-great-alliance-will-fight-outside-with-its-own-strength/