मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची
बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात
वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास
आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन
डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र
सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत
अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या
हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या
हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा
राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल
हमीभाव असणार
2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950
रूपये क्विंटल हमीभाव असणार
3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980
रूपये क्विंटल हमीभाव असणार
4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार
650 रूपये क्विंटल हमीभाव असणार
5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार
700 रूपये क्विंटल हमीभाव असणार
6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार
940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/knowing-mahadev-the-great-alliance-will-fight-outside-with-its-own-strength/