दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक
महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व
प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात
आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने
प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही
भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी
प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय
घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच एसटी
प्रशासनाकडून एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा
निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा
फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता
होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र
आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची
हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना
मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या
प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असते. त्याचा सर्वाधिक फायदा
हा एसटी प्रशासनाला होतो. कारणी खासगी वाहतूकीचे दर हे
सर्वसामान्यांना परवडवणारे नसतात. त्यामुळे प्रवासी एसटीचा
पर्याय स्विकारतात. मात्र एसटी प्रवाशाने दिवाळी दरम्यान, १०
टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी
एसटी प्रशासनाने या निर्यणाला स्थगिती दिली आहे. एसटी
प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक देखील काढलं होतं. मात्र ही
हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने रद्द केला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/india-ranked-105th-in-global-hunger-index/