महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही
आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी,
महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात
Related News
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचा भारत दौरा : ‘धुरंधर’च्या गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
फ्रान्सचे राष...
Continue reading
भारताची केळी राजधानी – जळगावचा सुवर्ण प्रवास
भारतामध्ये केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध असलेले फळ आहे. सकाळच्या नाश्त्यातील फ्रूट बाउलपासून...
Continue reading
भोजपुरी स्टार Pawan Singh यांच्या शोच्या नावावर १४ लाखांची फसवणूक; आझमगढ पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pawan Singh श...
Continue reading
PCOS असताना कॅलरी-डेफिसिट डायेट उलट का ठरू शकते? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला – ‘डायेटिंग थांबवा, योग्य खा’
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये
Continue reading
TRP रेस आठवडा ६: ‘KSBKBT 2’ पुन्हा अव्वल; ‘Anupamaa’ दुसऱ्या स्थानी, ‘Naagin 7’मध्ये इच्छाधारी ड्रॅगननंतर झपाट्याने वाढ
छोट्या पडद्यावरील मालिकांची TRP रे...
Continue reading
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू
आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही.
मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित
शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत,
असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू
शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार
संजय राऊत यांनी केली. महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार
पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या
समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात
आला, तेव्हा त्यांनी खोचक टीका करत हे उत्तर दिलं.
कुणाचा पायपोस कुणाच्याही गळ्यात-पायात नाही अशी
परिस्थिती आहे. पहिल्यापासूनच हे सरकार एकमेकांच्या छाता़ावर
बसलं आहे. अमित शाहांना फक्त महाराष्ट्र आणि मराठी
माणसाला कमजोर करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना,
राष्ट्रवादी तोडली आणि त्याच उद्देशाने महायुतीचं हे सरकार
तोडलं.असं सरकार एकदिलाने काम कसं करेलं ? असाही प्रश्न
राऊतांनी विचारला.
Read also: https://ajinkyabharat.com/sambhaji-bhidekandu-praises-pm-modi/