वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)
सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत
त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत
त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस
आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत.
त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या
अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी
महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी –
नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक
करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक
व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा
वर्षाव केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/