वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)
सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Related News
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
May Bank Holiday 2026 : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद; आधीच करा नियोजन
मे महिना सुरू होण्याआधीच महत्त्वाची माहिती
एप्रिल महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत मे महिन्याची...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
PBKS vs RR : राजस्थानचा जबरदस्त हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ खंडित; 6 विकेट्सने शानदार विजय
IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे R...
Continue reading
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी ...
Continue reading
8वा वेतन आयोग: शिक्षक आणि पोस्टमन मागताहेत मोठी वाढ; वेतन कसे ठरते? सविस्तर जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीबाबत मोठी उत्सुकता
केंद्र सरकारने
Continue reading
तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत
त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत
त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस
आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत.
त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या
अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी
महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी –
नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक
करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक
व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा
वर्षाव केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/