जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस
नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या
तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च
दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती.
आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा
काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील
भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा
ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३
ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या
पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल.
काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर
दरम्यान निघणार आहे ते १० नोव्हेंबर, १२ ते आणि शेवटच्या
नोव्हेंबर या टप्प्यात २० ते २८ कालावधीत निघणार आहे.
यासोबतच दिल्लीचे नायब आप सरकार देखील न्याय मोदी
सरकार, राज्यपाल आणि यांच्यातील वादावर यात्रेतून प्रकाश
टाकला जाणार आहे. केजरीवाल सुरू होऊन टप्प्यांतर्गत. त्यानंतर
४ १८ नोव्हेंबर या सरकार आणि आपचे मद्य धोरण
प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही
काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि
हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती
होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून
काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला
दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.