जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस
नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या
तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च
दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती.
आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा
काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील
भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा
ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३
ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या
पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल.
काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर
दरम्यान निघणार आहे ते १० नोव्हेंबर, १२ ते आणि शेवटच्या
नोव्हेंबर या टप्प्यात २० ते २८ कालावधीत निघणार आहे.
यासोबतच दिल्लीचे नायब आप सरकार देखील न्याय मोदी
सरकार, राज्यपाल आणि यांच्यातील वादावर यात्रेतून प्रकाश
टाकला जाणार आहे. केजरीवाल सुरू होऊन टप्प्यांतर्गत. त्यानंतर
४ १८ नोव्हेंबर या सरकार आणि आपचे मद्य धोरण
प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही
काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि
हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती
होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून
काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला
दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rihanna-becomes-the-richest-singer-in-the-world-after-taylor-swift-becomes-worlds-richest-singer/