बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी
बातमी समोर आली आहे. यात बस आणि कारच्या समोरासमोर
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची
घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील
चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ ही
अपघाताची घटना घडली आहे. कारमधील वाणी कुटुंब
जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत
असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू
केला आहे. तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार
सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही
शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता
निघाली. दरम्यान ही बस वाटेत असताना चोपड्या पासून पाच
किमी अंतरावर असलेल्या सूतगिरणी जवळ समोरून येणाऱ्या कार
आणि बसचा जोरदार अपघात झाला. यावेळी कारमधील तिघांचा
जागेवर मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला असून
त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. कारमधील वाणी
कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात
येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने
परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी
घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटणेमुळे
मृतांच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/srirampurchaya-maji-amradas-women-atrocities-case-stuck/