विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी
तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या
सर्वजण प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
केली आहे, सभा, दौरे, पक्षांतर, भेटीगीटी, उमेदवारांची चाचपणी
देखील सुरू आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन चार दिवसात
आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ते काम मार्गी
लागण अवघड आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज उद्योग मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार
म्हणाले, दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही
निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं अवघड आहे. बारामतीचे
वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण 30 वर्ष प्रयत्न करीत
आहोत. लोकसभेला जे काही झालं ते विसरून जाऊ. सगळ्यात
जास्त निधी मी बारामतीला दिला आहे. आजपर्यंत आपण
घड्याळाचे बटन दाबत आलेलो आहोत परंतु अपवाद लोकसभेचा
आहे लोक विधानसभेला घड्याळाच्या चिन्हासमोरच बटन दाबून
त्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन अजित पवारांनी
यावेळी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/31-people-died-due-to-dengue-in-last-9-months-in-india/