पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु
अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रपती
Related News
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल...
Continue reading
अमेरिकेत इंधनदरांची भडक वाढ; इराण–अमेरिका संघर्षाचा जगभर परिणाम
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून अमेरिकेने इराणविरोधात उघड लढाईची भूमिका...
Continue reading
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी हळूच मीठ टाकल्यास मिळतात अशा 5 जबरदस्त फायदे
उन्हाळा सुरू होताच टरबूज हा सगळ्यांच्या जेवणात, ताज्या फळांमध्ये आणि स्नॅक ...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
IMD Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट; गारपीट आणि विजांसह पावसाचा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने न...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे संकेत; भोंदूबाबा प्रकरणामुळे वाढला दबाव
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्य...
Continue reading
किम जोंग उन यांना उत्तर कोरियात 99.93% मतांची विजय
उत्तर कोरियाच्या पॅरलीमेंटरी निवडणुकीत देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना आणखी एक भव्य विजय...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते
संभाजीराजे संतप्त झाले आहे. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात
जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात
आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही? सरदार
पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा
राहिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.
कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व
परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी
महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च केले गेले.
मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधासाठी
मोहीम आम्ही काढली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेला
सरकारने उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले. स्मारकाच्या ठिकाणी असलेले
आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच
आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत.
परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून
धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी
दिली गेली आहे. मी वेळो वेळी स्मारकाबाबत भुमिका मांडली
आहे. मुंबई मनपाची निवडणूक असताना भाजपाने जलपुजन
करून तेव्हा राजकारण केले होते, असा आरोप संभाजीराजे यांनी
केला.
Read also: https://ajinkyabharat.com/international-buyer-vidarbhat-prathamcha-vaigaon-haldichya-shetat/