केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास
आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे. प्रकाश
आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व
Related News
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन
आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे,
आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास
आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले
आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश
आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला
8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी
केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून
येतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. राज्यात
महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका,
असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. मी ज्यांच्या
सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील
रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्या
बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी
कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sadhgurus-isha-foundation-consoled-by-the-supreme-court/