केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास
आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे. प्रकाश
आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन
आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे,
आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास
आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले
आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश
आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला
8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी
केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून
येतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. राज्यात
महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका,
असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. मी ज्यांच्या
सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील
रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्या
बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी
कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sadhgurus-isha-foundation-consoled-by-the-supreme-court/