स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या
विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं
अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली.
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून
गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला
घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात
मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया
परिसरात आंदोलन केलं जाणार आहे. संभाजीराजे यांनी शिंदे
सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक
अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं
म्हणत संभाजीराजे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. चलो मुंबई हेच
का अच्छे दिन? असा सवालही संभाजी राजे यांनी केला आहे.
मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे
भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत
मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकार आली आणि गेली.
२४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप शिवसेना प्रणित महायुती सरकारने
अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले.
स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या.
शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च
देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन
कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे
शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही चला तर मग, पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक
शोधायला रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी ठीक
११ वाजता स्थळ : गेट वे ऑफ इंडिया, मुंबई
Read also: https://ajinkyabharat.com/recognition-of-eight-new-government-medical-colleges-in-the-state/