केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ
शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत
तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी
पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना
मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व
नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय
महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्र सरकारने
आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता
एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५०
एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे.
अंबरनाथ, गडचिरोली, वाशीम, जालना, बुलढाणा, हिंगोली व
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० प्रवेश
क्षमतेसाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय
वैद्यकीय आयोगाच्या तपासणीत या महाविद्यालयांमध्ये पुरसे
अध्यापक तसेच इमारतीसह आवश्यक सुविधा नसल्यामुळे
मान्यता नाकारण्यात आली होती. मात्र राज्यातील आगामी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने
अटींची पूर्तता करण्याच्या हमीवर या आठ महाविद्यालयांना
मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये आर्थिकदृट्या मागासांना कोटा
निश्चित केल्यानंतर राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
९५० जागांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी
राज्यात आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असली तरी
केंद्रीय वैद्यकीय आयोगाच्या २०२० च्या किमान पात्रता निकषांची
पूर्तता या महाविद्यालयांनी केलेली नाही. पुरेसे मुनष्यबळ व
अध्यापक नाहीत तसेच इनारतींसह पायभूत सुविधांचा अभाव
असून लवकरात लवकर या अटींची पूर्तता केली जाईल या हमीच्या
आधारे या महाविद्यालयांना ही मान्यता देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/yanda-padnar-kadakyaachi-thandi/