केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी,
आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655
कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी
वितरीत करण्यात आला आहे. पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी
गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492
कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य
मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले
आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर
आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून
आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल जाहीर करण्यात आली
आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे
काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय
आला. गृहमंत्री श्री. शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी
1492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पीएम मोदी शेतकऱ्यांचा
उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या
काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही
संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे
दाखवून दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-bjp-envelope-pattern-for-candidate-selection/