कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी
भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले
असल्याची ऑनलाइन तक्रार करून आली होती.
Related News
बिहार निवडणूक निकाल 2025: एनडीएचा दणदणित विजय, महाआघाडीला मोठा धक्का आणि हरियाणा-महाराष्ट्र कनेक्शन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशात...
Continue reading
राष्ट्रवादीत रुपाली ठोंबरे साईडलाईन, STAR प्रचारक यादीत नाव नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला नेत्यांमध्ये उद्भवलेल्या वादामुळे Rupali ठोंबरे सा...
Continue reading
निवडणुकीआधीच शिंदे सेनेला मोठा धक्का! देऊळगाव साकर्शा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Delhi हादरली क्षणभरासाठी! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली धावपळ, अखेर समोर आलं खरं कारण
देशाची राजधानी Delhi पुन्हा एकदा भीतीच्...
Continue reading
मुर्तिजापूर – नुकत्याच 10 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्य...
Continue reading
दहीहंडा आरोग्य केंद्रात डॉ. शरयु मानकर यांच्या सेवाभावी कार्यामुळे सकारात्मक बदल
दहीहंडा (ता. अकोला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा काही दिवसां...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरण आणि अजित पवार यांचे स्थान
राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकीय चर्चांमध्ये एकच विषय चर्...
Continue reading
Harsh Limbachiyaa ने Bharti Singh दिली २० लाखांची बुल्गारी घड्याळ भेट; प्रियंका चोप्राची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल
कॉमेडी क्वीन भारती सिंह ( Bharti ...
Continue reading
Bigg Boss 19 मध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष! सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांचा गौरवशाली क्षण
‘Bigg Boss 19’च्या ‘वीकेंड का वार’ एप...
Continue reading
Khand vs Jaggery: कोण जास्त फायदेशीर? न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात
Khand vs Jaggery:साखरेपासून दूर राहणं आजकाल कठीण झालं आहे. सकाळच्या चहातला प...
Continue reading
हिवाळ्यातील आरोग्यदायी आरामदायी पदार्थ – कांजी ( Kanji): स्वाद, पोषण आणि परंपरेचा संगम
Continue reading
मात्र या परिसरातील त्यांच्या मागिल शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेल्या
लोकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून ठेवण्यात आला आहे काही
शेतकऱ्यांच्या जवळून १ एक्कर ५०० रूपये प्रति पैसे घेऊन खोट्या क्षेत्रात जाऊन सर्वे केला आहे.
मात्र यामध्ये अकोला जिल्हा कृषी अधिकारी, तथा तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे कर्मचारी यांनी
लाखो रुपये लुबाडणूक करून खोटे सर्वे केले आहेत त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात
यावी व ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांचे अजुनही सर्वे करण्यात आले
नाहीत त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून पिक विमा कंपनीच्या हल्ग्जिपणामुळे
वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा.
कारंजा (रम) येथील शेतकरी यांनी वारंवार अकोला येथील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून असलेले
अधिकारी महल्ले साहेब यांच्या कडे फोन द्वारे संपर्क साधला असता संबंधित
विमा कंपनीच्या कर्मचारी यांना सर्वे करण्यासाठी पाठवतो मात्र संबंधित
विमा कंपनीने वरिष्ठ अधिकारी आले ना कर्मचारी आले आहेत त्यामुळे माझ्या शेतातील
सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आलेल्या पावसामुळे सोयाबीन
पिकाचे नुकसान झाल्यास सर्व नुकसान पिक विमा
कंपनीच्या माध्यमातून भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली आहे