जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या
उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने
मांडली. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा
नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती
आहे, असं जरांगे म्हणाले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही.
कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले
तसे करायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन
उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे
पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना
सकारात्मकता दाखवली. त्यानंतर जरांगे पाटील 5 वाजता उपोषण
सोडणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज
मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची
काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना
अश्रू अनावर झाले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/big-gift-to-yogi-government-employees/