राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचे
लाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील
जवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
40 हजार शाळा बंद आहेत. ज्याचा जवळपास पावणेदोन लाख
मुलांवर परिणाम होईल. एक दोन नव्हे तर तब्बल 22 शिक्षक
संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये शिक्षकांची
मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधीच्या राज्य
सरकारच्या धोरणांना लक्ष्य करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये
पोषण आहार योजना अंमलबजावणी, जसे की, खीचडी
बनविण्यासारखे अशैक्षणिक काम थांबवावे या मागण्यांकडे हे
शिक्षक लक्ष वेधत आहेत. राज्यभरात आज शाळा बंद असतानाच,
नव्याने मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची नुकतीच झालेली
भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी विविध
ठिकाणी जमून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
सुमारे 100,000 शिक्षकांनी काम थांबवण्यात भाग घेतला आणि
शैक्षणिक समस्या हाताळण्याबाबत सरकारबद्दल नाराजी व्यक्त
केली. यासोबतच या शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-afternoon-torrential-rain-konkan-maratyathee-rains-thrust/