मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात
दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या
दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य
पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले
आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची
चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी
सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर
सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी
सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा
आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील
इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय
मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची
दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी
डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो
होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत
खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची
विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव
तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना
पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी
तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं
आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/public-meeting-in-sharad-pawaranchi-chiplun/