चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक
करण्यात आली होती. प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला 13
सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चेतन पाटील
याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची मुदत
संपल्यानतर पुन्हा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही
न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर आता मोठी अपडेट समोर
आली आहे. सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे
याची आज पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांनी मालवण पोलिसांनी जयदीप
आपटेला मालवण न्यायालयासमोर हजर केले. तर दुसरीकडे या प्रकरणी सह
आरोपी असलेल्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील याने जामीनासाठी अर्ज केला
होता. या जामीन अर्जावर ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.
त्यामुळे जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांचं काय होणार, याकडे सर्वांचेच
लक्ष लागले होतं. अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना
प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे याला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन
कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीप आपटे हा गेल्या आठ दिवसांपासून
मालवण पोलीस कोठडीत आहे. त्यानंतर आज त्याला मालवणच्या दिवाणी
न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. तर दुसरीकडे
सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन
पाटीलचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे त्याला येत्या १९ सप्टेंबरपर्यंत
जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी
यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चेतन पाटीलच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
करण्याची मागणी केली होती. तर चेतनने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
नुकत्याच झालेल्या सुनावणीत चेतन पाटीलचा जेलमधील मुक्काम अजून सहा दिवसांनी
वाढला आहे. त्यामुळे त्या 19 सप्टेंबरपर्यंत जेलमध्येच राहावं लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil/