मध्य प्रदेशातील दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना,
घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळे
Related News
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
अकोल्यात पुन्हा हिट अँड रन, घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद
भक्तिमय वातावरणात संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार – मनसेचा दावा
मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका घराची भिंत कोसळल्याने
रात्री झोपेत असताना एकाच कुटुंबातील 9 जण ढिगाऱ्याखाली
गाडले गेले. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात
दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून कसेबसे
बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल
करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर
घटनास्थळी पोहोचलेले दतियाचे जिल्हाधिकारी संदीप माकिन
यांनी माहिती देताना सांगितले की, आज 12 सप्टेंबर रोजी पहाटे
सततच्या पावसामुळे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जण गाडले
गेले. स्थानिक लोकांनी कसेबसे 2 जणांना वाचवले. त्यांना रुग्णालयात
दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघातानंतर कुटुंबातील लोक वाचले त्यांना धक्का बसला आहे.
कारण त्यांच्या कुटुंबातील 9 जणांना जीव गमवावा लागला. मात्र,
दतियाचा खालका पुरा येथे ही दुःखद घटना घडली आहे. त्या भागात
राहणाऱ्या लोकांनाही धक्का बसला आहे.