IMD कडून पावसाचा येलो अलर्ट
सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते
Related News
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने
पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील
सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह
आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता.
त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली
जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता
येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार
पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता
असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने १० व ११ सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तू, विद्युत खांब किंवा झाडाजवळ राहू नये,
झाडाखाली आसरा घेऊ नये. मुसळधार, अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले,
ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदी किनाऱ्यावरील गावांतील
नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी,नाल्याच्या
पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.
तलाव, बंधारा, नदी आदी ठिकाणी नागरिकांनी पर्यटनासाठी जाणे टाळावे
व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करू नये, असे आवाहनही जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-heads-various-committees-in-action-mode/