बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा सिनेप्रेमींना
चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता
रणबीर नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’मध्ये
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
भगवान राम आणि परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. ही दुहेरी
भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरू शकते.
रामायणाच्या कथेत प्रभू राम आणि परशुराम यांच्यातील एक संक्षिप्त पण
महत्त्वाचा सामना आहे. जेव्हा भगवान राम शिवाचे धनुष्य तोडतो तेव्हा
परशुराम चिडतात आणि रामाला विष्णूला नमन करण्याचे आव्हान देतो.
जेव्हा राम हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करतात, तेव्हा परशुराम विष्णूचा
अवतार म्हणून तपश्चर्ये करायला लागतात. परशुरामचे पात्र लहान असले तरी
रामायणात त्याचे महत्त्व मोठे आहे.रणबीर कपूर ‘रामायण’मध्ये दुहेरी भूमिकेत
दिसणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,
“रणबीर कपूर परशुरामच्या रूपात पूर्णपणे वेगळा आणि न ओळखता येणारा दिसणार आहे.”
रणबीरच्या दुहेरी भूमिकेरणबीरच्या दुहेरी भूमिकेच्या बातमीने चित्रपट रसिकांमध्ये
मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आता या दिग्गज महाकाव्याचे हे अनोखे चित्रण
प्रेक्षक कसे स्वीकारतील हे पाहावे लागेल. रणबीर कपूर शेवटचा ॲनिमल या
चित्रपटात दिसला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
Read also: https://ajinkyabharat.com/cpim-secretary-sitaram-yechurys-health-is-worrying/