मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे
मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक
आडवे झालेले पहायला मिळाले आहे. यामुळे शेत करण्यांना मोठे
Related News
Vicky Kaushal and Katrina Kaif चं समुद्रकिनारी आलिशान घर; साधेपणातही लक्झरीचा अनुभव
सेलिब्रिटी घरांबद्दल उत्सुकता कायम
बॉलिवूड स्टार्सच्या घरांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच मोठी उत्...
Continue reading
जुने PF पैसे शोधण्यात अडचण? EPFO चा नवा E-PRAAPTI पोर्टल देणार मोठा दिलासा
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; PF ट्रॅक करणे होणार सोपे
नोकरी बदलताना अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या ...
Continue reading
अलीगढमध्ये बनावट Paneer चा मोठा भांडाफोड; 1664 किलो साठा जप्त, 5 लाखांचे नुकसान
अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई
देशभरात अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झा...
Continue reading
18 वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मध्ये Akashdeep Saigalचा पुनरागमन चर्चेत
प्रेक्षकांना धक्का देणारा ट्विस्ट; जुन्या आठवणी पुन्हा ताज्या
Continue reading
Summer Drink: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे बेल शरबत; घरच्या घरी बनवा हा पारंपरिक हेल्दी ड्रिंक
उकाड्यात नैसर्गिक पेयांची गरज का वाढते?
Summer D...
Continue reading
उन्हाळ्यात रात्री काय खावं? Cucumber-Tomato Sandwich ठरू शकतं परफेक्ट डिनर
उकाड्यात जड जेवण नकोसं वाटतंय? हा सोपा उपाय करून पाहा
Cucumb...
Continue reading
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
नुकसान झालेले पहायला मिळत आहे. मराठवाड्याला सलग तिसऱ्या
दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन
हाहाकार उडाला. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये
पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला.
पिकांचाही चिखल झाला. शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई लवकरा लवकर
मिळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या X पोस्ट द्वारे केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या X पोस्टमध्ये लिहले आहे की “गेल्या काही दिवसांत
मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप
नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून
गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील
सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या
नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता
येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.”
सरकारने मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या
असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून
नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं. असे देखील आपल्या
पोस्टमधून राज ठाकरे यांनी लिहले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/high-court-for-kangana-ranauts-emergency/