नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी!
नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार
नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या
यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे देशात
नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील
सरकारने देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती, पाणघोडे
यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला,
100 रानगवे, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे.
आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना
खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे. या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना
नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, मांसासाठी प्राण्यांची कत्तल
करणे आवश्यक आहे. हे आमच्या संविधानाला धरुन आहे. संविधानानुसार
नामिबियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नागरिकांचा प्रथम हक्क आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/strong-earnings-of-pushpa-2-before-release/