मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच
आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम
Related News
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे.
पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक
बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर
प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट
किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने
अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले.
त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी
कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या
गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य उत्तुंग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेता येत नसतील तर किमान त्या
विचारांना ठेच लागेल असे कृत्य करू नका’ असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/we-have-no-connection-with-kanganas-statement-bjp-issues-letter/