भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पुणे आणि सातारा
येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा
Related News
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार
पावसास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, उपनगर तसेच,
ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली,
ज्यामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या
काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा
आयएमडीने दिला आहे. “मान्सून राज्याभर सक्रिय आहे, आणि दक्षिण
गुजरातपासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्रकिनारा
मान्सूनसाठी अनुकुल आहे,” असे IMD पुणे येथील शास्त्रज्ञ एस.डी. सानप
यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की अरबी समुद्रातून कमी दाबाचा
पश्चिम प्रवाह शुक्रवारपासून तीव्र झाला आहे आणि तो पुढील दोन ते तीन
दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी
दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे, जी पश्चिमेकडे
सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनच्या प्रवाहाला मजबुती देत आहे.
IMD ने रविवारी पुणे शहरासाठी धोक्याचा आणि सावधानतेचा
इशारा दिला आहे. ज्यामध्ये कमी झालेली दृश्यमानता, निसरडे रस्ते,
वाहतूक व्यत्यय आणि सखल भागात मध्यम पाणी साचणे यासारख्या
बाबी पाहायला मिळतील असे म्हटले आहे. डोंगराळ प्रदेशात झाडांच्या
फांद्या पडणे, किरकोळ भूस्खलन आणि चिखलही पाहायला मिळेल,
असेही या इशाऱ्यात म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी
रहदारीची स्थिती तपासावी, सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेले क्षेत्र
टाळावे आणि असुरक्षित ठिकाणांपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे म्हटले आहे.
मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उपनगरी मुंबई आणि
ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये IMD ने पुढील 24 तासांसाठी
परीसरात पूरजन्य स्थिती उद्भवू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे या
प्रदेशातील रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amravati-nagpur-mahamargavar-shivshahi-bus-accident/