महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही.
महायुती हा शब्द गोंडस आहे, मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे.
रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण त्या चालू आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो,
म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे हे आपण पाहू शकतो.
शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय.
कारण जागा वाटपात आता अडचण होईल. किंबहुना अजित पवार यांना
बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीतील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा
त्यांच्या मारामाऱ्या होतील, एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, त्यांच्या या जागा
वाटपाच्याचर्चेत खूनखराबा होऊ नये, या अपेक्षा करूया असेही ते म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/west-bengal-government-supreme-court-officers/