बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात
“संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडी
आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. संजय राऊतची भूमिका
हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत
भूमिका समजायची का?”, असं वचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या.
बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत,
असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता.
त्यानंतर रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या,
वंचितला बैठकीला बोलण्याचे टाळणारे म्हणत आहेत की, 7 जागा देऊ केल्या होत्या.
अश्या खोट्या थापा राऊत मारत आहे. महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची
आण देऊन मते घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर
ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही?
असा सवलाही रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी
प्रकाश आंबेडकरांना टोला लगावल्यानंतर रेखा ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-new-national-president-will-be-announced-on-17th-august/