शिवर येथील एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
या समारोहाची सुरवात प्रभात फेरीने करण्यात आली. महापुरुषांचा वेशभूषातील
विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरी मध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
ध्वजारोहन समारंभाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. लक्ष्मीबाई पिंजरकर
शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आशाताई पिंजरकर
तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर,
संस्थेचे सदस्य ऍड. नितीन धूत, शाळेचे पालक रत्नाबाई इंगोले, सुनीता दोडे,
शिक्षक पालक संघांचे सदस्य शरद देशमुख, आनंद ढोरे, प्रभाकर गवई हे होते.
यावेळी अनेक विध्यार्थ्यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून
स्मृतीस उजाळा देतांना आपले मनोगत व्यक्त केलेत.
तर विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह देशभक्तीपर गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला.
“भारतीय स्वातंत्र्याचा समग्र इतिहास आपल्याला हुतातम्यांनी
आपल्यासाठी केलेल्या बलिदानची गाथा आहे. याची उजळणी आपल्यासमोर
तयार होत असलेल्या उद्याचा सक्षम नागरिकांसमोर वारंवार करून
आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व सतत विषद केले पाहिजे”
असे मत यावेळी बोलताना श्रीकांत पिंजरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचा शिक्षिका सपना बेलखेडे यांनी केले
तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्याक नरेंद्र पाटोळे यांनी आणि आभार
शुभांगी क्षीरसागर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य प्रशांत पिंजरकर,
सारिका भागवत, माया खंडारे, सरिता बढे, नीलिमा देशमुख, गायत्री अवचार,
अपेक्षा भोलवनकर, निखिलेश ढोरे, प्राची खारोडे, आरती अळसपुरे,
काजल भागवत, माधुरी चंद्रे यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाला माजी विध्यार्थी,
शाळेचे पालक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/death-of-two-minor-youths-in-budun-at-the-foot-of-kamal-ganga-river/