जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध
राज्यात आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात
साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राज्य सरकारनं आदिवासी बहुल जिल्ह्यातील
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर स्थानिक सुट्टी जाहीर करावी,
अशा आशयाचा शासन आदेश काल एका अध्यादेशानुसार जाहीर केला.
या आदिवासी जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्याचाही समावेश आहे.
मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी या शासन आदेशाची अंमलबजावणी केली नाही
आणि सुट्टीही दिली नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदनं केला आहे.
जागतिक आदिवासी दिन असताना भंडारा जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केला नसल्यानं
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी
त्यांनी तातडीनं माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात
आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे.
तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या परिपत्रकाची
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जाळून होळी करून निषेध नोंदविला आहे.
यावेळी परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागीतल्या शिवाय आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्राही
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी बोलताना व्यक्त केलीय.
Read also: https://ajinkyabharat.com/journalist-questioner-santapale-prakash-ambedkar/