रेल्वे वाहतूक विस्कळीत
पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे
पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे
रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी
मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी
सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.
एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं.
कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती.
यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल.
कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की,
घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/