नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.
विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन आणि संघर्षानंतर
बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.
ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि
देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि
बांगलादेशमधील स्थिती हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही.
दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी
नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली.
जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार
स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे.
बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स
नवकल्पनांमुळे “गरिबांसाठी बँकर” म्हणून ओळखले जातात.
ते आज आपल्या सल्लागारांच्या टीमसह मुख्य सल्लागार म्हणून
शपथ घेणार आहेत. ते पॅरिसहून ढाका येथे येत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/former-chief-minister-of-west-bengal-buddhadeb-bhattacharya-passes-away/