केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचा
मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे,
जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे
Related News
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
रोज रात्री Ajwain Waterपिल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 1 महिन्याचा अनुभव
Ajwain Water : अनेक घरांमध्ये आरोग्यविषयक काळजी ही आजही आजी-आज...
Continue reading
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट मोठी घोषणा
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘
Continue reading
टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म...
Continue reading
‘रामायण’साठी नॉनव्हेज सोडलं म्हणणारा रणबीर कपूर अडचणीत; ‘जंगली मटण’चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा जोरदार संताप
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या दो...
Continue reading
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी
वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे.
वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे
बांधून देणार आहे. यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की,
मी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. ही एक भयंकर दुर्घटना आहे.
आम्ही काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली.
तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे.
यावेळी प्रशासनाकडून आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या
आणि नुकसान झालेल्या घरांची संख्यांबाबत माहिती दिली.
यावेळी आम्ही सांगितलं की ,पक्षाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल.
तसेच १०० पेक्षा जास्त घरे बांधण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे,
असं राहुल गांधींनी सांगितलं. मला असं वाटतं की, केरळने अशी घटना
याआधी कधीही पाहिली नाही किंवा मला वाटतं केरळ सारखी अशी घटना
एकाही प्रदेशात पाहिली नाही. या दुर्घटनेसंदर्भात मी केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे.
तसेच दिल्लीतही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असंही राहुल गांधी
यांनी यावेळी सांगितलं. वायनाड येथे भूस्खलन होऊन तीनशेहून अधिक लोक
मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. तर काही लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी वायनाड येथील
दुर्घटनाग्रस्त भागाचा काल दौरा केला. तसेच तेथील बाधित लोकांशी संवाद साधत
त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना
राहुल गांधी काहीसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटलं,
माझ्या वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता, त्यावेळी मला जे दुःख झालं होतं, तेच दुःख आज होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-punha-purasthi/