सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे.
मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे
आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत.
Related News
'Cocktail 2'चा ट्रेलर पाहून चाहते नाराज; "सैफ अली खानची ती गूफीनेसच मिसिंग" सोशल मीडियावर प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील लोकप्रिय रोमँटिक-ड्रामा चित्रपटांपैकी एक मानला जाणारा '
Continue reading
IPL 2026 फायनलमध्ये RCB चा ऐतिहासिक विजय; अनुष्का शर्माच्या 25 हजारांच्या साध्या लूकचीही जोरदार चर्चा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (
Continue reading
जगातील सर्वात गोड आंबा कोणता? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या ‘कॅराबाओ’ आंब्याची खासियत जाणून घ्या
उन्हाळा सुरू झाला की आंब्यांचा हंगाम रंगात येतो. भारतासह जगभरातील अनेक द...
Continue reading
उन्हाळ्यात मुलांचा आहार कसा असावा? उष्माघात, संसर्ग आणि भूक कमी होण्यापासून संरक्षणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
उन्हाळ्याच्या सुट्ट्या स...
Continue reading
इंटरनेटशिवाय रंजक राहण्याची कला Gen Z विसरत आहे का?; नव्या पिढीबद्दलची चर्चा पुन्हा ऐरणीवर
Gen Z इंटरनेटशिवाय कंटाळवाणी होत आहे का? कल्पना करा, वर्ष २०...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: एखादी व्यक्ती अविस्मरणीय कशी बनते?
मानसशास्त्राचा खुलासा : आपल्या आयुष्यात कधीतरी अशी एखादी व्यक्ती भेटलेली असते, जिची आठवण अनेक वर्षांनंतरही मनातून जात नाही. ...
Continue reading
साखर न घालता बनवा Chikoo Ice Cream; उन्हाळ्यातील हेल्दी आणि स्वादिष्ट डेझर्टची खास रेसिपी
उन्हाळा म्हटला की थंडगार Ice Creamची आठवण हमखास येते. वाढत्या तापमानामुळे अनेकजण शरीराला ...
Continue reading
उन्हाळ्यातील हेल्दी स्नॅक्स: हलके, पोटभर आणि प्रवासातही सोबत नेता येणारे सर्वोत्तम पर्याय
उन्हाळा सुरू होताच आहाराच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतो. वाढत्...
Continue reading
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा रोजच्या स्वयंपाकात असा करा वापर; साध्या पदार्थांनाही मिळेल चटपटीत स्वाद
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा अ...
Continue reading
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर अनुष्का शर्माचा विराटसाठी खास पोस्ट; प्रेमळ फोटोला 20 लाखांहून अधिक लाईक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सलग दुसऱ्यांदा आयपी...
Continue reading
उष्णतेच्या लाटेत कच्चा कांदा खावा की टाळावा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
देशातील अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट (Heatwave) अनुभवायला मिळत आहे....
Continue reading
तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.
त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर
आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत.
त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय.
कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं ते म्हणालेत.
“कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.
विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत.
त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे,” असे खळबळजनक विधान
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.
“कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे,
त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत.
कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे,
असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत,
बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार
यांच्यासोबत तर अजिबातच नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे.
हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल.
माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे.
ही जनगणना झाली पाहिजे,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/tension-flares-up-again-in-bangladesh/