देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी
२५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे.
ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी,
Related News
बेल्जियम: जागतिक चॉकलेट राजधानी
चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो फक्त खाद्यपदार्थ नाही तर तो संवेदना, आनंद आणि संस्कृतीचा एक भाग बनला आहे. जगभरातील लोक चॉक...
Continue reading
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद किती?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सतत अग्रभागी असलेले नाव म्हणजे Elon Musk. त्याचा एकूण स...
Continue reading
PPF योजना – सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते आणि तिच्यावर पूर्ण सरकारी हमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सुर...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
स्मॉल-कॅप आयटी कंपनी केल्टन टेक सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी, गुंतवणूकदारांचे उत्साहाचे क्षण
Continue reading
‘Anupamaa’ February 17 Update: मीता राजा आणि परीला सांगते की आता कुटुंब सुरू करा; अनुपमा राही-प्रीमच्या निर्णयावर ठाम
टीव्ही मालिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : घरात शिस्तीचा बोजवारा, बिग बॉसचा मोठा निर्णय; राखी सावंतकडे सोपवली घराची धुरा
Bigg Boss Marathi 6 च्या घरात दिवसेंदि...
Continue reading
मधुमेही रुग्णांसाठी फळांचे सेवन: कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत? तज्ज्ञांचे सल्ले
मधुमेह ही आजारांची एक अशी स्थिती आहे, जी सुरुवातीला लक्षणरहित राहू...
Continue reading
अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चड्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला.
देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे.
भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे,
याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा
कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे.
देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा
कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार
त्या वयोगटातील होते. आपला तरूण देश ज्येष्ठ राजकारणी असलेला आहे.
आपण तरूण राजकारण्यांचा तरूण देश बनण्याची आकांक्षा बाळगायला हवी.
आपल्या देशात राजकारणाला बॅड प्रोफेशन मानले जाते.
मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट बनावे असे पालकांना वाटते.
मुलांनी राजकारणी बनावे असे कुणालाच वाटत नाही.
राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.