नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला
Related News
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं; पंतप्रधान मोदींचा मोठा शब्द, नेमकं काय म्हणाले?
Sonam Wangchuk : दिल्लीतील जं...
Continue reading
CJP Protest : जंतर-मंतरवरून आंदोलन मागे घेणार की लढा सुरूच ठेवणार? अडीच तासांत मोठा फैसला; दिल्लीत घडामोडींना वेग
CJP Protest : NEET पेपरफुटी आण...
Continue reading
Ankita Walawalkar : ‘मला अनफॉलो करा पण...’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘त्यावेळी तुम्ही कुठे होता?’
Ankita Walawalka...
Continue reading
Ghevar Recipe : घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर; पटकन जाणून घ्या रेसिपी
Ghevar Recipe : राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यास...
Continue reading
CJP Delhi Protest : मेट्रो बंद… इंटरनेट सेवा ठप्प… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या ५ मोठ्या अपडेट्स
CJP Delhi Protest : नीट ...
Continue reading
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त ‘ही’ मागणी पूर्ण करा; CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
CJP Delhi Protest : दिल्ली...
Continue reading
Air Conditioner : काळा, लाल, निळा नव्हे... AC चा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या ४ महत्त्वाची कारणं
Air Conditioner : उन्हाळा सुरू झाला ...
Continue reading
CJP Protest : अभिजीत दिपके यांनी सोडलं जंतर-मंतर; तापाने फणफण, आंदोलकांची मागितली माफी, म्हणाले- ‘मला आरामाची गरज’
CJP Protest : दिल्लीतील जंतर-मं...
Continue reading
CJP Protest : ‘तसं केलं तर दोघांचं भलं होईल...’; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट, म्हणाले- ‘तुमचा आवाज देशासाठी आहे’
CJP Prot...
Continue reading
Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी? राज ठाकरेंचा गंभीर सवाल; २६ जुलैच्या मोर्चाची मोठी घोषणा
Continue reading
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला ‘५० ग्रॅम पावडर’ची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर गृहखात्याचा दणका
Continue reading
Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट; राज ठाकरेंनी अवघ्या ३ शब्दांत उत्तर देत संपवला विषय, म्हणाले- ‘त्यालाच जंतरमंतर म्हणतात’
Raj Thackera...
Continue reading
आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि
बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे,
असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
नाव बदललं की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत,
असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं
सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे.
अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही,
असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील दोन शहरांची नावं बदलल्याच्या विरोधातील
याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
नाव बदलणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे.
त्यासाठी, न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही.
हायकोर्टानं तुमचं म्हणणे ऐकून घेऊन सविस्तर आदेश दिले आहेत.
त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
यापूर्वी 8 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबादचं नाव बदलून
छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.
हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
आता सर्वोच्च न्यायालयानंही त्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे आता औरंगाबादचं ना छत्रपती संभाजीनगर
आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव कायम राहणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/majha-jeev-gelawar-chief-minister-will-take-action-amol-mitkari/